MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा. अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली. ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे. क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब आणि क |
| C. | फक्त अ आणि क |
| D. | वरीलपैकी एकही नाही |
| Answer» E. | |