1.

पुढीलपैकी अचूक विधाने कोणती ? अ) कॅबिनेटच्या लेखी साल्यानेच राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात. ब)राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण भारतासाठी किंवा भारतातील कोणत्याही भागासाठी लागू करता येते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही
D. कोणतेही नाही
Answer» D. कोणतेही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs