1.

पेन्शन न मिळणार्‍या‍ ज्येष्ठ नागरीकांना अन्नधान्य पुरवठयासाठी मार्च 1999 मध्ये भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली ?

A. राजराजेश्वरी योजना
B. स्वावलंबन योजना
C. अन्नपूर्णा योजना
D. स्वाधार योजना
Answer» D. स्वाधार योजना


Discussion

No Comment Found

Related MCQs