1.

खालीलपौकी कोणते विधान चूकीचे आहे ते ओळखा.

A. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 या दरम्यान साम्यवादी पक्षांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घतला
B. त्यानी शेतक·यांचे गनिमी काव्याने लढण्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला
C. त्यानी भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला
D. 1951 मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली
Answer» D. 1951 मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली


Discussion

No Comment Found

Related MCQs