

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
केंद्र शासनाने 30 जुलै 2013 रोजी उद्घाटन केलेली 'भारत मोबाईल स्कीम' काय आहे? |
A. | प्रत्येक शाळेत मोबाईल पुरविणे. |
B. | मनरेगा ह्या रोजगार हमी योजनेतील 100 दिवसांचे काम करणार्या प्रत्येक घरातील एकाला मोफत मोबाईल पुरविणे. |
C. | नोकरीत रात्र पाळी करणाऱ्या महिलांना सवलतीच्या दराने मोबाईल पुरवणे. |
D. | भारतभर मोबाईल सेवांसाठी एकच 'कॉल रेट' लागू करणे. |
Answer» C. नोकरीत रात्र पाळी करणाऱ्या महिलांना सवलतीच्या दराने मोबाईल पुरवणे. | |