1.

केंद्र शासनाने 30 जुलै 2013 रोजी उद्घाटन केलेली 'भारत मोबाईल स्कीम' काय आहे?

A. प्रत्येक शाळेत मोबाईल पुरविणे.
B. मनरेगा ह्या रोजगार हमी योजनेतील 100 दिवसांचे काम करणार्‍या प्रत्येक घरातील एकाला मोफत मोबाईल पुरविणे.
C. नोकरीत रात्र पाळी करणाऱ्या महिलांना सवलतीच्या दराने मोबाईल पुरवणे.
D. भारतभर मोबाईल सेवांसाठी एकच 'कॉल रेट' लागू करणे.
Answer» C. नोकरीत रात्र पाळी करणाऱ्या महिलांना सवलतीच्या दराने मोबाईल पुरवणे.


Discussion

No Comment Found

Related MCQs