

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एकूण 14 उद्देशांची सायबर हल्ल्यांपासून माहितीची सुरक्षा करणारी व अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी भारत सरकारने 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा निती 2013' ची घोषणा 2 जुलै 2013 रोजी करण्यात आली. त्यानुसार पुढील 5 वर्षात 'सायबर सुरक्षा' या क्षेत्रात किती व्यावसायीकांची(तज्ञांची) निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. |
A. | 5 लाख |
B. | 50 लाख |
C. | 5 कोटी |
D. | 10 कोटी |
Answer» B. 50 लाख | |