MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा. |
| A. | ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. |
| B. | १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते. |
| C. | ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते |
| D. | १९५५ मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. |
| Answer» C. ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते | |