MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भूमी, अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३ मधील खालील तरतुदीपैकी बरोबर तरतुदी ओळखा. अ] भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे. ब] अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल. क] पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल ड] ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या चारपटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल. |
| A. | फक्त अ आणि ब |
| B. | फक्त ब आणि क |
| C. | फक्त ब, क आणि ड |
| D. | फक्त क आणि ड |
| Answer» D. फक्त क आणि ड | |