1.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्रीपुराने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भाग घेतला. कारण -

A. त्रिपुराचा राजा पहिल्यापासून ब्रिटीशांच्या विरोधात होता.
B. बंगालच्या क्रांतिकारकांनी त्रिपुरात आश्रय घेतला होता.
C. त्रिपुरातील जनजाती स्वातंत्र्यावर प्रचंड प्रेम करत होत्या.
D. राजा आणि त्याचे रक्षण करणाऱ्या ब्रिटीशांविरुध्दकाही गट लाड देते होते.
Answer» C. त्रिपुरातील जनजाती स्वातंत्र्यावर प्रचंड प्रेम करत होत्या.


Discussion

No Comment Found

Related MCQs