

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंद्भ्र्रात खालील विधान पैकी योग्य विधान कोणते ? |
A. | हकीम अजमल खान हे कॉंग्रेसचे नेते मुस्लीम लीगशी कधीही संबधित नव्हते |
B. | राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली त्यावेळी सय्यद अहमद खान यांनी कॉंग्रेसला विरोध केला. |
C. | अखिल भारतीय मुस्लीम लीगची स्थापना १९०६ मध्ये झाली, तिने बंगालची फाळणी अनि स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध केला. |
D. | काबूलमध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये मौलाना बर्कतुल्ला आणि मौलाना आबेदुल्लाह यांचा समावेश होता. |
Answer» D. काबूलमध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये मौलाना बर्कतुल्ला आणि मौलाना आबेदुल्लाह यांचा समावेश होता. | |