MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसंदभ्रात चुकीचे विधान कोणते ? |
| A. | रौलेट कायधामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला,ज्याची परिणती जालियनबाला बाग हत्याकांडात झाली. |
| B. | सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. |
| C. | हिंदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसीएशनच्या संस्थापकांपैकी भगतसिंग हे एक होते. |
| D. | १९३१ च्या कराची कॉंग्रेस अधिवेशनात गांधी- आयव्रीन कराराला विरोध झाला. |
| Answer» E. | |