1.

भारताला सातंत्र्य मिळाले तेव्हा.......................... अ] क्लेमेंट एटली इंग्लंडचे पंतप्रधान होते. ब] पेथिक लॉरेन्ज़ हे भारतमंत्री होते. क] लॉर्ड मौंटबॅटन हे भारताचे वॉइसेरॉय होते. ड] विन्स्टन चर्चील भारत विषयक समितीचे प्रमुख सल्लागार होते.

A. फक्त अ व ब योग्य
B. अ, ब व क योग्य
C. फक्त अ व क योग्य
D. वरील सर्व योग्य
Answer» C. फक्त अ व क योग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs