1.

भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यानंी नवी दिल्ली येथे जानेवारी 1949 मध्ये भरलेली आशिया परिषद पुढील घटनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली. 1) इंडोनेशियाचे स्वातंत्र्य 2) नाम ची स्थापना 3) आफ्रिकी आणि आशियाई राष्ट्राची एकता 4) वसाहतवाद विरोेधी चळवळीला बळकटी

A. 1
B. 1 व 4
C. 1,2 व 4
D. वरील सर्व
Answer» B. 1 व 4


Discussion

No Comment Found

Related MCQs