1.

२०१३-१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तुट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८% पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे सध्या करण्याचे अपेक्षित होते: अ] निर्गुंतवणूकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे. ब] कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे. क] अर्थसहाय्यावरील कर्चात कपात करणे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?

A. अ फक्त
B. ब आणि क फक्त
C. अ आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs