1.

१८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा. अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी. ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये. क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. फक्त क
D. एकही नाही.
Answer» D. एकही नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs