

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
१८५७ च्या उठावात हिंदी सैनिकांच्या पराभवाला कोणते कारण जबाबदार होते ? अ)उठाव करणाऱ्यात सुसूत्रता नव्हती व उठाव योजनाबध्द नव्हता.ब)उठाव्कार्यांच्या हाती अधयावत व पुरेशी शास्त्रे नव्हती.क)उठवला अनुभवी व सक्षम असे केंद्रीय नेतृत्व लाभले नाही. ड)उद्दिष्ट समान असतानाही वैयक्तिक स्वार्थ,हेवेदावे,फंदफितुरीमुळे उठाव कमकुवत झाला. |
A. | अ व ब |
B. | क व ड |
C. | क व ब |
D. | वरील सर्व |
Answer» E. | |