1.

१८५७ च्या उठावाचे कोणते परिणाम झाले अ)भारतातील सत्ता कंपनीकडून ब्रिटीश पार्लमेंटकडे गेली.ब)लष्करातील हिंदी व इंग्रज सैन्याचे परस्पर प्रमाण बदलले गेले.क)हिंदी राजांचा दत्तक वारसाचा हक्क मंजूर करण्यात आला. ड)हिंदू-मुस्लीम भेदनीतीचा वापर सुरु केला गेला.

A. क व ड
B. फक्त अ
C. अ व क
D. सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs