1.

१८५२ मध्ये दादाभाई नौरोजी व नाना शंकरसेठ यांनी बॉम्बे असोसिअशन ही संस्था मुंबईत स्थापन केली . त्यांचा हेतू ------- हा होता .

A. शिक्षणाचा प्रसार व प्रक हर करणे
B. जनतेत असणार्या अनिष्ट सामाजिक रूढी व परंपरा बदलणे
C. जनतेची दु: खे सरकारला दाखविणे व सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करणे
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs